गावातील मुलांना नोकरी का देत नाही? टोल नाक्यावर तुफान राडा, १२ जणांवर गुन्हा दाखल

धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरविहीर फाट्याजवळील टोल नाक्यावर गावातील तरुणांनी तुफान गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी सायंकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी १२ जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोंधळाचा कारण आणि घटनागावातील मुलांना नोकरी का देत नाही, असा सवाल करत १० ते १२ जणांच्या … Read more

MahaTET परीक्षेबाबत महत्वाची बातमी; परीक्षेवेळी मिळणार आता ३ उत्तरपत्रिका; ‘एआय’ तंत्रज्ञानचा करण्यात येणार वापर

महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा १० नोव्हेंबरला पार पडणार असून यंदा तीन उत्तरपत्रिका, बायोमेट्रिक तपासणी आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा अधिक पारदर्शक केली जाणार आहे.