MahaTET परीक्षेबाबत महत्वाची बातमी; परीक्षेवेळी मिळणार आता ३ उत्तरपत्रिका; ‘एआय’ तंत्रज्ञानचा करण्यात येणार वापर

महाराष्ट्रातील टीईटी परीक्षा १० नोव्हेंबरला पार पडणार असून यंदा तीन उत्तरपत्रिका, बायोमेट्रिक तपासणी आणि एआय तंत्रज्ञानाद्वारे परीक्षा अधिक पारदर्शक केली जाणार आहे.