एलिफंटा लेणी: एलिफंटा बेटावरून संध्याकाळीच परत यावं लागतं, ‘हे’ आहे कारण

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या एलिफंटा बेटावर जाणाऱ्या बोटीचा दुर्दैवी अपघात झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा लेणीकडे जाणाऱ्या या बोटीला झालेल्या अपघातामुळे राज्य सरकारने तात्काळ चौकशी समिती स्थापन केली असून, संबंधित नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एलिफंटा बेट आणि तेथील ऐतिहासिक वारसा पुन्हा चर्चेत आले आहे. … Read more

भारतीय रेल्वेतील चेन पुलिंगसाठी नवीन दंड नियम: ८,००० रुपये प्रति मिनिट दंड

भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वेने चेन पुलिंगसाठी नवीन नियम लागू केले आहेत. ६ डिसेंबरपासून, ट्रेनच्या साखळी विनाकारण ओढल्यास प्रवाशांना ८,००० रुपये प्रति मिनिट दंड भरणे लागणार आहे. यामुळे, चेन पुलिंग आता अधिक महागात पडणार आहे, कारण त्यात ट्रेन थांबवण्याच्या खर्चाची भर पडेल. यापूर्वी ५०० रुपये दंड असला तरी, आता डिटेन्शन चार्जसह ५०,५०० रुपयांपर्यंत दंड वाढू … Read more