पर्यावरण आणि विकास यांचा समन्वय आवश्यक – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
देशाच्या प्रगतीसाठी विकास आणि पर्यावरण रक्षणाचा समतोल राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. त्यांनी पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली दुराग्रही भूमिका घेणे टाळण्याचा सल्ला दिला. ‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज, कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी, नॅशनल स्टॉक … Read more