तरुण आमदार अमित भास्कर साटम यांच्यावर भाजपची ‘मुंबई जिंकण्याची’ जबाबदारी

20250902 114655 1

भाजपने मुंबई जिंकण्यासाठी तरुण आमदार अमित भास्कर साटम यांना जबाबदारी सोपवली. मराठी चेहरा म्हणून त्यांनी स्वच्छता व सौंदर्यीकरणातून जनाधार वाढवला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाने मुंबईत भाजपला सत्ता मिळवून देणे हे उद्दीष्ट आहे.

हिंदीची अनिवार्यता रद्द, पर्यायी भाषा म्हणून निवड, शेलार यांचे स्पष्टीकरण

three language policy maharashtra controversy

तीन भाषा धोरणावरून वाद: गैरसमजुतींमुळे होत आहे विरोध महाराष्ट्रात तीन भाषा धोरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. वाढत्या टीका आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आशीष शेलार यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्याही इयत्तेत हिंदी अनिवार्य केलेले नाही. त्यांनी सांगितले की, समाजात पसरलेल्या चुकीच्या माहितीमुळे हा विरोध होतो आहे आणि सरकार मराठी भाषा व विद्यार्थ्यांच्या हिताचे … Read more