वारणा व कोयना धरणाचा विसर्ग कमी; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
कोयना व वारणा धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने अनावश्यकपणे नदीकाठाला जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.
कोयना व वारणा धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने अनावश्यकपणे नदीकाठाला जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.
कोयना व वारणा धरणातून वाढता विसर्ग आणि मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी सांगलीत 40 फूटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे महापुराचे संकट गडद झाले आहे.
कोयना आणि वारणा धरणातून पाणी विसर्ग वाढवण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून 95,300 क्युसेक तर वारणा धरणातून 39,980 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.
वारणा धरणातून आज रात्रीपासून 40,000 क्युसेक विसर्ग होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस सुरू राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यातील मुसळधार पाऊस व कृष्णा नदीच्या पाणीपातळीतील वाढ लक्षात घेऊन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुके व मनपा क्षेत्रातील शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली.
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून तब्बल 67,700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता असून, सांगली-कोल्हापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोयना आणि वारणा धरणांमधून विसर्ग वाढवण्यात आला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. १५ जुलै २०२५ रोजी सकाळी आणि सायंकाळी विसर्ग वेळापत्रकानुसार होणार आहे.
वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी सांडवा पातळीच्या वर गेली आहे. परिणामी, धरण व्यवस्थापनाने आज दुपारी 12:30 वाजता वक्रद्वारांद्वारे 2870 क्युसेक… संपूर्ण बातमी वाचा येथे