एलिफंटा लेणी: एलिफंटा बेटावरून संध्याकाळीच परत यावं लागतं, ‘हे’ आहे कारण

elephanta caves boat accident safety guidelines

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या एलिफंटा बेटावर जाणाऱ्या बोटीचा दुर्दैवी अपघात झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला आहे. गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा लेणीकडे जाणाऱ्या या बोटीला झालेल्या अपघातामुळे राज्य सरकारने तात्काळ चौकशी समिती स्थापन केली असून, संबंधित नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे एलिफंटा बेट आणि तेथील ऐतिहासिक वारसा पुन्हा चर्चेत आले आहे. … Read more