मुंबई आणि टीम इंडियाला अलविदा, पृथ्वी शॉ या देशासाठी खेळणार विश्वचषक!

मुंबई क्रिकेटमधील युवा प्रतिभावान खेळाडू पृथ्वी शॉ सध्या चर्चेत आहे. त्याच्या फिटनेस समस्यांमुळे आणि शिस्तीच्या अभावामुळे त्याला रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीच्या संघातून वगळण्यात आले आहे. एकेकाळी दुसरा सचिन तेंडुलकर म्हणून गौरवलेल्या पृथ्वी शॉची कारकीर्द आता संकटात आहे. मुंबई संघातून वगळण्याची कारणे मुंबई क्रिकेट संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉच्या जीवनशैलीत सातत्याचा अभाव दिसत … Read more