मुंबई हायकोर्टाचा मोठा आदेश: जरांगेंच्या आंदोलनावर निर्बंध, ४ वाजेपर्यंत सरकारला मुदत
मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण आंदोलनावर मोठा निर्णय दिला आहे. जरांगेंच्या आंदोलनावर मर्यादा घालत ४ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण आंदोलनावर मोठा निर्णय दिला आहे. जरांगेंच्या आंदोलनावर मर्यादा घालत ४ वाजेपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
शरद पवार यांचा मोठा खुलासा : “वसंतदादांचे सरकार आम्ही पाडले, पण नंतर त्यांच्याच पाठिंब्याने मी मुख्यमंत्री झालो” – पुण्यातील कार्यक्रमात केलेली थेट कबुली चर्चेत.
महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 निवडणुकांनंतर ईव्हीएम यंत्रांची तपासणी झाली असून कोणताही फेरफार आढळून आलेला नाही. आयोगाने ही यंत्रणा पूर्णपणे विश्वसनीय असल्याचे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘लाडकी बहीण योजना’त हजारो अपात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाल्याचा आरोप करत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. विरोधकांनी CBI चौकशीचीही मागणी केली आहे.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत ओयो हॉटेल्सवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी हॉटेल्सच्या परवानग्या व तासाभराच्या भाड्यांवर प्रश्न उपस्थित करत तपासाची मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारी वास्तू म्हणजे ‘वर्षा बंगला’. मुंबईतील शासकीय निवासस्थान असलेल्या या बंगल्याला राज्याच्या महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित असलेल्या अनेक घटनांचा साक्षीदार म्हणून ओळखले जाते. परंतु, ‘वर्षा’ हे नाव आणि या बंगल्याचा मुख्यमंत्र्यांचा निवासस्थान म्हणून उपयोग सुरुवातीला नव्हता. याचे बदललेले नामकरण आणि इतिहास एका महत्त्वपूर्ण द्रष्टा नेत्याच्या जिव्हाळ्याशी संबंधित आहे. वसंतराव नाईक आणि ‘वर्षा’चे … Read more
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आझाद मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मंत्रालयात प्रवेश करताच त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी करून रुग्णसेवेसाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या निर्णयात रुग्णाला पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. … Read more
पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी विधानसभा निवडणुकीत ४५,१९५ मताधिक्याने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या विजयात ग्रामीण भागाचा निर्णायक वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण मताधिक्यात मिरज शहराचा वाटा केवळ ९०५ मतांचा असून उर्वरित ४४,२९० मते ग्रामीण भागातील ४८ गावांनी दिली आहेत. ग्रामीण भागातील गावांनी खाडे यांना मोठा पाठिंबा दिला. शिंदेवाडी हे एकमेव गाव अपवाद ठरले, … Read more
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना मोठा लाभ, विधानसभा निवडणुकीत सरकारला यश लोकसभा निवडणुकीनंतर सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेअंतर्गत तीन महिन्यांतच सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख महिलांसह राज्यातील तब्बल २.५ कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. राज्य सरकारने महिलांना नोव्हेंबरअखेर लाभ वितरित करून त्यांना विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच दिलासा … Read more
वर्धा जिल्ह्यातील उमरी इथे विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे मास्तर आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणावरून बाचाबाची झाली, ज्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. घटनेचा व्हिडीओ व्हायरल या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजप कार्यकर्त्यांनी नितेश कराळे यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या गोंधळामुळे उमरीचे वातावरण चांगलेच तापले … Read more