सरकारी रोजगार मेळाव्याला उमेदवारांचा कमी प्रतिसाद; १,४०८ रिक्त जागांसाठी फक्त १५२ उमेदवारांनी घेतला सहभाग, फक्त ७ जणांची निवड

%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%AE %E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4 %E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4 %E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A8 %E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80 %E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE %E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97

खडकी येथे आयोजित सरकारी रोजगार मेळाव्यात १,४०८ रिक्त जागांसाठी फक्त १५२ उमेदवारांनी सहभाग घेतला. केवळ ७ जणांची अंतिम निवड झाली. जाणून घ्या यामागची कारणं व अधिक माहिती.