गडचिरोलीमध्ये जलसंवर्धनासाठी मोठा उपक्रम: ३० गावांतील ३००० शेतकऱ्यांना होणार थेट लाभ

MaharashtraGovernmentLaunchesWaterConservationProjectinGadchiroli

महाराष्ट्र सरकारने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील ३० गावांमध्ये जलसंवर्धनासाठी स्वयंसेवी संस्थांशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या उपक्रमातून सुमारे ३००० शेतकऱ्यांना थेट लाभ होणार असून, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न आहे. कालावधी आणि मुख्य उद्दिष्टे ही योजना मे २०२५ ते मार्च २०२८ या कालावधीत राबवली जाणार आहे. यामध्ये जलस्रोत विकास, मृदसंवर्धन, सिंचन व्यवस्था, कृषी … Read more