Manoj Jarange Patil : “हैदराबाद गॅझेट शिवाय मुंबई सोडणार नाही”; पत्रकार परिषदेतले 5 महत्त्वाचे मुद्दे
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले की “हैदराबाद गॅझेट आणि मराठा-कुणबी एकच हा जीआरशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही.” त्यांच्या पत्रकार परिषदेतले पाच महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या.