🏏🏏🏏बुमराहचा ऐतिहासिक पराक्रम: इंग्लंडमध्ये सर्वात जलद ५० कसोटी बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज!🥳
जसप्रीत बुमराहने केवळ ११ कसोटीत ५० बळी घेत इंग्लंडमध्ये इतिहास रचला. तो असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
जसप्रीत बुमराहने केवळ ११ कसोटीत ५० बळी घेत इंग्लंडमध्ये इतिहास रचला. तो असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.