संविधानिक मूल्यांची उण: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विरोधी पक्ष नेत्यांची अनुपस्थिती आणि लोकशाहीचा आव्हान
राष्ट्रीय सोहळ्यात विरोधी पक्ष नेत्यांची अनुपस्थिती – ही फक्त सोहळ्याची परंपरा नाही, तर लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवरचा प्रश्न आहे.
राष्ट्रीय सोहळ्यात विरोधी पक्ष नेत्यांची अनुपस्थिती – ही फक्त सोहळ्याची परंपरा नाही, तर लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवरचा प्रश्न आहे.
महाराष्ट्र सरकारने सरसकट कर्जमाफीऐवजी केवळ गरजू शेतकऱ्यांना लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यभर सर्वेक्षण सुरू होणार असून, प्रक्रियेला वेळ लागणार आहे. शेतकऱ्यांमध्ये या विलंबामुळे नाराजी वाढली आहे.