अतिक्रमित जमिनींना मिळणार मालकी हक्क; ३० लाख कुटुंबांना दिलासा
राज्य सरकारचा मोठा निर्णय — 31 डिसेंबर 2011 पूर्वीच्या अतिक्रमित जमिनींवर राहणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क; 30 लाख कुटुंबांना होणार फायदा. बेकायदेशीर प्रमाणपत्रेही होणार रद्द.
राज्य सरकारचा मोठा निर्णय — 31 डिसेंबर 2011 पूर्वीच्या अतिक्रमित जमिनींवर राहणाऱ्यांना मिळणार मालकी हक्क; 30 लाख कुटुंबांना होणार फायदा. बेकायदेशीर प्रमाणपत्रेही होणार रद्द.