🌧🌧🌧🌧चांदोली धरण तुडुंब; वारणेच्या वाढत्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला 🌧🌧🌧🌧🌧
चांदोली धरण तुडुंब भरल्यामुळे वारणे नदीला मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटून जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.