अलमट्टी धरण वाद : कर्नाटकाचा निर्णय महाराष्ट्राच्या विकासाला अडथळा?

20250913 171109

अलमट्टी धरणाची प्रस्तावित उंचीवाढ महाराष्ट्राच्या कोल्हापूर‑सांगली जिल्ह्यांना पूराचा धोका निर्माण करणार असल्याचा इशारा; उद्योग, शेती, गुंतवणूक या सर्व क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता — काय म्हणते सरकार, काय म्हणतील न्यायालय उपाय?

पंचगंगा नदी गाठली धोक्याची पातळी — कोल्हापूर–गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला

20250821 143043

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडताच कोल्हापूर–गगनबावडा मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा खुला झाला; प्रशासन सतर्क राहून पुढील संभाव्य पूरस्थितीसाठी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; कोयना धरणातून 67,700 क्युसेक्स विसर्ग, कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता

1000210058

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून तब्बल 67,700 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पातळी 35 फुटांवर जाण्याची शक्यता असून, सांगली-कोल्हापूर परिसरातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढीचा प्रस्ताव वादात; महाराष्ट्र सरकारचा तीव्र विरोध

1000198177

कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला असून महाराष्ट्र सरकारने त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रस्ताव धोकादायक असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.